स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यावर सविस्तर सूचना शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत त्यास अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था ,वसतिगृहे, निवासस्थाने इत्यादी ,इमारतीवर हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकवण्याचा संदर्भात त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेले आहेत
शासन परिपत्रक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2012 या कालावधीत राबविण्यात यावे
या बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने पुढील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यात प्रामुख्याने नागरिकांनी घरी लावलेला तिरंगा रात्री दररोज खाली उतरवायची आवश्यकता नाही हे स्पष्ट केले आहे
इतर सूचना , महत्वाची PPT पहा CLICK HERE
शासन निर्णय व सर्व परिपत्रके
0 Comments